कोरोनाची सख्या ही देशात आणि महाराष्ट्रात वाढतच आहे. सधअया मुंबईत ८ तर २ जण व्हेंटिलेटरवर आहेत. मुंबईत याच पार्श्वभूमीवर बंद पाळण्यात येत आहे. कुर्ला स्थानकाबाहेरील...
गेली ७-८ वर्ष किन्नर समाज मुंबईत ‘पिंक रेली’चे आयोजन करतात. या रेलीचा मुख्य उद्देश हा किन्नरांना त्यांचे हक्क, अधिकार सरकाकरडून मिळावेत हा असून आताच्या सरकारडून...
मुंबई स्वप्नांची नगरी आहे मुंबईमध्ये मोठी वर्दळ पाहायला मिळते याच मुंबई बिहारच्या दोन सायकलिस्ट मुली भारत भ्रमण करण्यासाठी निघालेल्या आहेत आतापर्यंत त्यांनी सात राज्य सायकलवर...
बलात्कार प्रकरणातील खटल्यांचे निकाल जलद लागावे यासाठी आंध्रप्रदेश विधानसभेत ३ दिवसांपूर्वीच ऐतिहासिक दिशा विधेयक २०१९ (आंध्र प्रदेश फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम 2019) पारित करण्यात आला...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलं. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. त्याप्रमाणे आता पुढची कार्यवाही पूर्ण...
विधानसभा निवडणुकीच्या निकाला नंतर आज पहिल्यांदाच पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावर आल्या . लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसाच्या अनुशंगाने त्यांनी गोपीनाथ गडावर येऊन गोपीनाथ मुंडे...
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत सादर करण्यात आलं. गृहमंत्री अमित शाह यांनी या विधेयकावर राज्यसभेत निवेदन दिलं. धर्मामुळे त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना या विधेयकामुळे न्याय...
काल लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबाला दिल्यानंतर शिवसेनेने आज आपली भूमिका बदलली आहे. “शिवसेनेने काय भूमिका घ्यावी आम्हाला कोणी सांगू नये” . शिवसेनेनं आपली सतत...
आज राष्ट्रवादी कॉंग्रेसची पत्रकीर परिषद झाली त्यानंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. राणांना भाजपची एजन्सी मिळाली वाटतं..#JayantPatil #NCP...