HW News Marathi

Category : कृषी

कृषी महाराष्ट्र राजकारण

राजू शेट्टींना सरकारकडून चर्चेचे निमंत्रण; चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित

Chetan Kirdat
कोल्हापूर – ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या (Sugarcane Producer Farmer) मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Sanghatana) आजचे चक्काजाम आंदोलन (Chakkajam Protest)...
कृषी

शेतकरी सन्मान योजनेचा बोजवारा, शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले पैसे गेले परत

News Desk
विशाल पाटील मुंबई | मोठा गाजावाजा करत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचं उद्घाटन केले मात्र या योजनेचा नांदेडसह राज्यात बोजवारा...
कृषी

Farmers protest : शेतकऱ्यांचा दिल्लीत हल्लाबोल, आज संसद भवनाला घेराव

News Desk
नवी दिल्ली | कर्जमाफी आणि शेतमालाच्या खर्चावर दीडपट हमीभाव या दोन प्रमुख मागण्यांना घेऊन देशभरातील हजारो शेतकरी संघटनांनी गुरुवारी(२९ नोव्हेंबर) पुन्हा दिल्लीत दाखल झाले आहेत....
कृषी

‘कोकण कपिला’ नावाने होणार कोकणातील देशी गायींची नोंदणी

News Desk
दाभोळ | डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरो, कर्नाल, हरियाना यांनी कोकणातील स्थानिक गायीचे...
कृषी

पुजारी दांपत्याची किमया, नापीक जमिनीत फुलवली ड्रॅगन फ्रुट्सची शेती

News Desk
पूनम कुलकर्णी | सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या पांडोझरी येथील कल्लप्पा पुजारी व गायत्री पुजारी या दांपत्याने कमी पाण्यावर द्राक्ष व डाळिंबालाही उत्पन्नाच्या बाबतीत मागे...
कृषी

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात ७ हजार सौर कृषिपंप लावण्यास मंजुरी

swarit
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक पार पडली आहे. या बैठकीत राज्यातील विविध योजनांबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. अटल सौर कृषिपंप योजनेंतर्गत...
कृषी

‘किसान क्रांती पदयात्रा’ रोखण्यासाठी दिल्लीत लाठीमार, अश्रुधुरांचा वापर

swarit
नवी दिल्ली | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत ‘किसान क्रांती पदयात्रा’ काढली आहे. भारतीय किसान युनियनची किसान क्रांती यात्रा हजारोच्या संख्येने...
कृषी

साखर उद्योगासाठी केंद्र सरकारकडून ४५०० कोटींचे पॅकेज

swarit
नवी दिल्ली | केंद्रीय मंत्रालयाने साखर उद्योगासाठी गुड न्यूज दिली आहे. सरकारने मंत्रालयाकडून ४५०० कोटीचे पॅकेज दिले. या निर्णयाचा सर्वांधिक फायदा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील...
कृषी

योगी म्हणतात ऊसाचे पीक घेऊ नका, डायबेटीस होईल

News Desk
नवी दिल्ली | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला आहे. साखरेमुळे डायबेटीस होतो, त्यामुळे ऊसाचे पीक घेऊ नका अन्य कोणतेही पीक...
कृषी

महाराष्ट्राला मनरेगाचे ४ पुरस्कार जाहीर

swarit
नवी दिल्ली | केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणा-या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार- २०१८’ (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. विशेषत:...