कोल्हापूर | भाजप नेते किरीट सोमैया यांनी काल(१३ ऑगस्ट) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ईडी तक्रार करणार असल्याचं सांगितलं होतं. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ...
मुंबई। कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग...
मुंबई | मुंबईला सुन्न करणारी घटना साकीनाका परिसरात घडली. या प्रकरणामुळे राज्य सरकारवर सगळीकडून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आज...
मुंबई | प्रसिद्ध कवी जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी तक्रारीवर अंधेरी कोर्टात आज...
मुंबई | ओबीसी आरक्षणावरून भाजप पक्ष आक्रमक झाला आहे. ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी 15 सप्टेंबर रोजी...
मुंबई। विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे असे विधान केलंय. दरेकरांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु...
मुंबई। देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. तर महाराष्ट्र राज्यात तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून वारंवार दिला जातोय. अशाही परिस्थितीत राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी भाजप...
ठाणे | राज्यात आज(१४ सप्टेंबर) ठिकठिकाणी पाच दिवसांच्या गणपतींचं विसर्जन आहे. माहेरवाशीण गौरीची पूजाअर्चा केल्या नंतर आज त्यांचे देखील विसर्जन होणार आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिकेने...
अमरावती | अमरावतीच्या वर्धा नदीत एक भयानक दुर्घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र झुंज येथे एकाच कुटुंबातील 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली...
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीयांची नोंद ठेवावी लागेल, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद दिसू लागले आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर...