HW News Marathi

Category : राजकारण

राजकारण

जे राम मंदिराला विरोध करतील त्यांचे देशामध्ये फिरणे कठीण होईल | संजय राऊत

News Desk
लखनऊ | अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात राजकारण चांगलेच तापले आहे.’आम्ही १७ मिनिटांमध्ये बाबरी मशीद तोडली मग कायदा बनवायला किती वेळ लागतो ?’, असा सवाल...
राजकारण

कॉंग्रेसचे माजी मंत्री सीपी जोशींनी केली पंतप्रधान मोदींवर जातीय टिका

News Desk
नवी दिल्ली | राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे. अशातच पक्षांच्या नेत्यांच्या प्रचार सभांचा जोरही वाढू लागला आहे. नाथद्वारा मतदारसंघात प्रचार करताना एका...
राजकारण

उध्दव ठाकरेंना अयोध्येत होतोय विरोध 

News Desk
मुंबई | राम मंदिर उभारणीसाठी अनेक हिंदू संघटना पुढे सरसावल्या आहेत. यासाठी येणाऱ्या काळात अयोध्येमध्ये विश्व हिंदू परिषदेने धर्मसभा आयोजित केल्या आहे. या धर्मसभेला विरोध...
राजकारण

आंध्रची विधानसभा स्टॅच्यू ऑफ युनिटीला टक्कर देणार का?

News Desk
हैदराबाद | राजकारण म्हटलं की त्यात कुरघोडीही आलीच आणि त्यातही विरोधक हा जवळचा असेल तर मग त्याची खैरच नसते. सध्या भाजपाला एनडीएतील घटक पक्षच विरोध...
राजकारण

लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा थेट मंत्रालयावर धडकणार !

News Desk
मुंबई | सरकारवर आमचा विश्वास नाही. परंतु केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लेखी आश्वासनामुळे आम्ही आमच्या गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु जर या लेखी आश्वासनाची...
राजकारण

अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?

News Desk
मुंबई | आम्ही अयोध्येत जाण्याची घोषणा करताच स्वतःस हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणार्‍यांच्या पोटात मुरडा का यावा? शिवसेना महाराष्ट्रातून व देशभरातून अयोध्येत पोहोचत आहे ते काही...
राजकारण

कॉंग्रेसचे नेते सी. पी. जोशी यांचे वादग्रस्त विधान

News Desk
नाथद्वारा | कॉंग्रेस नेते सी. पी. जोशी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नाथद्वारा येथे झालेल्या बैठकीला संबोधित करताना कॉंग्रेस नेते व माजी मंत्री सी. पी....
राजकारण

उध्दव ठाकरेंच्या सभेला उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाची ना !

News Desk
मुंबई | शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. उध्दव ठाकरे हे गुरुवारी(२२ नोव्हेंबर)ला सकाळी शिवनेरी गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या...
राजकारण

पुन्हा एकदा शेतकऱ्यांना लेखी आश्वसनाचे गाजर ?

News Desk
मुंबई | शेतकरी आणि आदिवासींनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी ‘लोकसंघर्ष मोर्चा’ काढण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्यांनी लेखी आश्वासन देण्यात आल्याची...
राजकारण

दूध-अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा

News Desk
मुंबई | दूध आणि अन्न पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यावर यापुढे कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदेमध्ये केली...