HW News Marathi
क्राइम

भिमा-कोरेगाव प्रकरणात एकबोटें सुप्रीम कोर्टाकडून दिलासा

नवी दिल्ली – भिमा-कोरेगाव प्रकरणात मिलिंद एकबोटेंना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर १४ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात एकबोटेंना वेळीच का अटक करण्यात आली नाही? अस जाब राज्य सरकारला कोर्टाने विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जातीवाचक शिवीगाळ केल्याने चालकाची आत्महत्या

News Desk

कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन 12 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

News Desk

कुत्र्यांनी तोडले महिलेच्या मृतदेहाचे लचके

News Desk