HW News Marathi
मनोरंजन

मिस इंडिया २०१८ स्पर्धेत मुंबईतील महिलेने मारली बाजी

मुंबई | जयपूरमध्ये झालेल्या मिस इंडिया २०१८ या स्पर्धेत मुंबईच्या भावना गुप्ता हिने बाजी मारली आहे. भावना गुप्ता ही प्रथम आली आहे.

भावना गुप्ता ही भाजपचे नेते आणि समाजसेवक चिराग गुप्ता यांची पत्नी आहे. चिराग गुपर हे कुर्ला परिसरातील प्रसिद्ध असलेले दीपक फरसाणचे मालक आहेत. तसेच कुर्ल्यातील नागरिकांनी भावना गुप्ता यांचे अभिनंदन केले आहे. आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 “कंगना रनौतला दिलेला “पद्मश्री” तात्काळ परत घ्या!”

News Desk

अभिनयातून साकारलेल्या विविधांगी भूमिकांमुळे अभिनेते इरफान खान रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील !

News Desk

पंजाब एसआयटीकडून अक्षय कुमारची २ तास चौकशी

News Desk