HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

बुरे काम का बुरा नतीजा क्यों भाई चाचा हाँ भतीजे !

बारामती। “बुरे काम का बुरा नतीजा क्यों भाई चाचा हाँ भतीजे,” या शेरोशायरीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यावर निशान साधला. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा काल (१४ सप्टेंबर) राष्ट्रवादीचा बाल्लेकिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीतील सभेत ते बोलताना म्हणाले

मुख्यमंत्री म्हणाले, की बारामतीकडे येण्यासाठी निघालो असता समजलले, की येथील स्वागत सभेचा ‘राष्ट्रवादी’ने धसका घेतला आहे. सभेची ‘साऊंड सिस्टीम’ काढुन घेण्यास त्यांनी सांगितले. त्यांना हे माहिती नाही, की ‘हम मोदीजी के बाशिंदे है हमारा आवाज कोई बंद नही कर सकता. हमारा आवाज दबनेवाला नही”. मी माझी ‘साउंड सिस्टीम’ घेवुनच चालतो आणि जनतेपर्यंत पोहचतो.

गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना ५० हजार कोटींची थेट मदत केली. ‘अजितदादा’चे सरकार होते त्यावेळी बाराशे कोटी वर्षाला शेतकऱ्यांना मिळत होते. राज्याच्या सिंचनाचे काय झाले हे सर्वांना ज्ञात आहे. बंद पडलेले सिंचन प्रकल्प आमच्या शासनाने सुरु केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसची पहिली यादी आज होणार जाहीर, विद्यमान आमदारांना पुन्हा मिळणार संधी

News Desk

पंतप्रधान मोदी आज महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी नाशिकात

News Desk

राज्यात आजपासून आचारसंहिता लागू होणार ?

News Desk