HW News Marathi
महाराष्ट्र

‘तो’ निर्णय राज्य सरकारनं घ्यावा – विनोद पाटील

औरंगाबाद- मराठा आरक्षणाचा विषय मागासवर्ग आयोगाकडे पाठवायचे किंवा नाही, याचा निर्णय राज्य सरकारने आपल्या स्तरावर घ्यावा असा सल्लावजा सूचना मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे.

मराठा आरक्षण सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले, राज्य सरकारने आपल्या स्तरावर सदरील प्रकरण आयोगाकडे पाठवावे याबाबत निर्णय घ्यावा, तो त्यांचा आधिकार आहे.

आमची मागणी:-

१. राज्य सरकारने त्वरित सदरील प्रकरण विशिष्ट कालमर्यादेमध्ये आयोगाकडून निकाली काढून घेणे.

२. राज्य सरकारने जरी प्रकरण आयोगाकडे पाठवले तरीही कोर्टात सुनावणी सुरू राहील.

३. प्रकरण कोर्टात सुरूच राहील, त्याचबरोबरीने आयोगाकडे सुद्धा चालेल यामुळे न्यायालयातील प्रकरण अद्याप संपलेले नाही.

४. आमची मागणी अशी आहे की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उद्या सकाळपासून सुरू करावं, अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अदार पुनावला यांना शिवसेनेच्या गुंडांनी धमकी दिली ? नेमकं काय आहे सत्य ?

News Desk

हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार, अधिवेशनाचा कालावधी लवकरच ठरणार

News Desk

आपले आमदार जाऊ नये या भीतीने कदाचित देवेंद्र फडणवीस बोलत असावे – रोहित पवार  

News Desk