HW News Marathi
महाराष्ट्र

पांगरखेडा येथे आगीत गुरेढोरे मृत्युमुखी

विनोद तायडे

वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पांगराखेडा येथे शेतातील घराला आग लागून जनावरे मृत्युमुखी पडले तर लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली.

नवीन पांगरखेडा येथील छोटू रेघिवाले यांच्या घराला अचानक आग लागली . बाजूला असलेल्या गोठ्यानी पेट घेतला . तहसीलदार रमेश जसवंत,ठाणेदार हरीश गवळी ,तलाठी ,मंडळ अधिकारी,गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली ,आग आटोक्यात आणण्यासाठी वाशिम, रिसोड ,मेहकर,येथील अग्निश्यामक दल बोलविण्यात आले .आग आटोक्यात येईपर्यंत जीवित व आर्थिक हानी झाली यामध्ये

१ म्हैस ४ बकऱ्या, १ गाय, २० कोंबडया व जनावराचा चारा जळून खाक झाला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा विसर पडला का? राज्यपालांचा पत्रातून प्रश्न

News Desk

भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार

News Desk

राज्यपाल आमच्यावर न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देणार नाहीत, अजित पवारांचे सूचक वक्तव्य

News Desk