HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ११,१११ नवे रुग्ण आढळले तर ८८३७ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात आज (१६ ऑगस्ट) ११,१११ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर २८८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात राज्यात ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची ५ लाख ९५ हजार ८६५ इतका झाला आहे.

आतापर्यंत ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक बाब आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्याचा रुग्ण दर काही प्रमाणात सुधारला आहे. राज्यातील सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट ७० टक्के इतका आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची परवानगी द्या, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी

News Desk

UPSC कडून सिव्हिल सर्व्हिसेसची पूर्व परीक्षा स्थगित, २० मे रोजी होणार नव्या तारखेची घोषणा

News Desk

कोवीड -19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स

News Desk