HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ८९४३ नवे रुग्ण तर रिकव्हरी रेट ७०.०९%

मुंबई | राज्यात आज(१७ ऑगस्ट) ८९४३ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून ११,३९१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण ४,२८,५१४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण १५,५२६८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७०.०९% झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात आज दिवसभरात २२८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर हा ३.३५ टक्के एवढा आहे. तर राज्यात आतापर्यंत २० हजार २६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी मुंबईतील टेस्टिंगचे प्रमाण वाढले पाहिजे – देवेंद्र फडणवीस

News Desk

अतिशय उत्तम निर्णय ! सरकारच्या ‘विकेंड लॉकडाऊन’च्या निर्णयाला भाजपचाही पाठिंबा

News Desk

मुलीच्या मांडव टहाळीतील डान्स पडला महागात, भाजप आमदार महेश लांडगेंसह 60 जणांवर गुन्हा

News Desk