HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री भाषण करताना विदर्भवादींनी घातला गोंधळ; पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्धघाटन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) भाषण करत असताना गोंधळ झाला. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान विदर्भवाद्यांनी वेगळा विदर्भाच्या (Vidarbha) घोषणा दिल्यामुळे सोहळ्यात एकच खळबळ माजली. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना अचानक विदर्भवादी महिला आणि पुरुष प्रेक्षकांमधून वेगळा विदर्भाच्या घोषणा देण्यास सुरुवता केली.

 

दरम्यान, विदर्भवाद्यांनी शेतकरी आत्महत्या थांबल्याच पाहिजे, बेरोजगारी तरुण आत्महत्या करत असून त्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, अशा घोषणा देत होते. पोलिसांनी वेळीच विदर्भवाद्यांना ताब्यात घेतले. “मुख्यमंत्री फक्त फित कापण्यात व्यस्त असून सरकार स्थापन करून त्यांनी खूप मोठी कामगिरी केल्याचे दाखविले आहे. परंतु राज्यात शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत”, असे विदर्भवाद्यांनी माध्यमांशी संवाद म्हटले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची बैठक

swarit

नांदेड येथे डीबीटीद्वारे खत विक्रीचे प्रशिक्षण संपन्न  

News Desk

आता तर खेळ सुरु झाला आहे, अर्णब गोस्वामींचा मुख्यमंत्र्याना इशारा

News Desk