HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात नवीन सरकार निश्चित बनेल !

नवी दिल्ली | महाराष्ट्रात नवीन सरकार निश्चित बनेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ” कोण काय बोलतेय त्यावर मी बोलणार नाही, ” असा म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देणे टाळले.

फडणवीस यांनी आज (४ नोव्हेंबर) अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रकडून सरकार शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळविण्यासाठी शाहसोबत मुख्यमंत्रींनी भेट घेतली. बैठकीदरम्यान राज्यातील पिक विमा कंपन्यांसबोत अमित शाह बैठक घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSCची १४ मार्चची परीक्षा पुढे ढकलली

News Desk

पाच वर्षे सत्तेत असताना भाजप विटीदांडू खेळत होते का?

swarit

कॉंग्रेस-राष्ट्रवादीला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यावे !

News Desk