HW News Marathi
महाराष्ट्र

‘सह्याद्री’ अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची बैठक

मुंबई | ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यातील पालमंत्र्यांची आज (६ नोव्हेंबर) बैठक बोलविण्यात आली आहे. सर्व जिल्ह्याच्या पालमंत्र्यांसोबत मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री राज्यातील ओल्या दुष्काळाबद्दल आढाव घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण | समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला, संभाजीराजेंचा इशारा

News Desk

ज्यांनी कधीही निवडणूक लढवलेली नाही त्यांनी ईव्हीएमवर बोलूच नये !

News Desk

प्रताप सरनाईकांना ईडीने पुन्हा एकदा बजावला समन्स

News Desk