HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री ऐकत नाहीत आता राज्यपालांनी निर्देश द्यावेत !

मुंबई | भाजपने आता राज्यसरकराविरोधात अधिक तीव्र पवित्रा घेतला आहे. भाजपने कोरोनाच्या परिस्थितीत सरकारविरोधात ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन केले . या आंदोलनानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहित राज्य शासनास योग्य निर्देश द्यावेत, अशी विनंती केली आहे. भाजपच्या वतीने राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत 25 पत्र लिहिली आहेत. मात्र एकाही पत्रावर अमलबजावणी झाल्याचं दिसलं नाही, त्यामुळे आता राज्यपाल आपणचं राज्य शासनास योग्य निर्देश द्यावेत, अस दरेकर यांनी पत्रात लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत १२,८८१ नवे रूग्ण आढळले

News Desk

राज्यात आज २३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले

News Desk

शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत !

News Desk