HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मुहूर्त ठरला

नाशिक | जायकवाडी धरणात उद्या (३० ऑक्टोबर) पाणी सोडण्यात येणार आहे. नाशिकमध्ये झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे.

समन्यायी पाणीवाटपानुसार जायकवाडी धरणात वरच्या धरणांतून ताबडतोब पाणी सोडण्याचे उच्च न्यायालयाच्या आदेशनंतर गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी याबाबत आदेश काढले होते. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देगलूरमध्ये भाजपला आघाडी दिल्यास गाव जेवण देईल, चंद्रकांत पाटलांची कार्यकर्त्यांना खुली ऑफर

News Desk

#SushantSinghRajput : आज महाराष्ट्र सरकारला झटका मिळणार आणि सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळणार – राम कदम

News Desk

संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा साबळे वाघिरे कंपनीचा निर्णय

News Desk