HW News Marathi
महाराष्ट्र

नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे

मुंबई | देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामूळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा जो लॉकडाऊन सांगितला होता त्यात आथा वाढ करण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. आपण ही लढाई जिंकणारच असा आत्मविश्वास कायमच मुख्यमंत्री संपूर्ण राज्याला देतच आहेत. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही लोकांना लॉकडाऊन संदर्भातील महत्त्वाची माहिती ट्विटरद्वारे सांगितली आहे. नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा या पुर्वीसारकृख्याच उपलब्ध राहणार आहेत. तसेच, कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात प्रशासन आणि पोलिस आपल्यासोबत असल्याचा धीरही त्यांनी नागरिकांना दिला आहे. तसेच, नागरिकांची होणारी गैरसोय सरकार टाळेल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेली २०-२५ वर्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीचीची पालिकेत सत्ता आहे… सुप्रिया सुळेंच्या आरोपावर महापौरांची प्रतिक्रिया!

News Desk

‘राजगृह’ तोडफोड प्रकरणी संशयित व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk

बाबासाहेब पुरंदरेंचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात कराण्याची फाईल ५ तास पडून होती? पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Aprna