HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र भाजपमुक्त करायचा आहे – नाना पटोले

नागपूर | ‘महाराष्ट्र भाजपमुक्त करायचा आहे. आणि याची सुरुवात भंडारा-गोंदियामधूनच करुन आम्हाला हा संदेश द्याचा आहे, असे काँग्रसेचे नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही पोटनिवडणूक एक दिलाने लढवणार असल्याचे देखील पटोले यांनी सांगतले.

भंडारा-गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार या दोन्ही मतदारसंघात २८ मे रोजी मतदान होणार आहे, तर ३१ मे रोजी निकाल जाहीर होईल. ३ मे पासून निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरूवात होणार असून १० मे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमध्ये प्रवेश करणा-या १० आमदारांना शहांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

News Desk

दाभोळकर हत्या प्रकरण | आणखी तिघेजण ताब्यात, स्फोटकांचा साठा जप्त

swarit

मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांत ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा, यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

News Desk