HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून १३ जण ठार

मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून १३ जण ठार झाले आहेत. तर १३ जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी अग्निशमन दल आणि NDRF च्या टीमकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मालाडजवळच्या कुरार भागात ही घटना घडली आहे. या ठिकाणी आता ढिगारा उपसण्याचं आणि मदत करण्याचं काम सुरू आहे. रविवार पासून मुंबई आणि उपनगर परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे.

पाऊस आणि चिंचोळा रस्ता असल्याने मदतकार्यात अडथळा होत आहे. स्थानिकांच्या मते जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सरकारने मृतांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित राज ठाकरे तातडीने नाशकात, राज ठाकरे मोठी जबाबदारी देणार?

News Desk

“आम्ही शरजील सोबत आहोत”, एल्गार परिषद शरजीलच्या पाठीशी ठामपणे उभी

News Desk

संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे गर्दी केली नाही, शिवसेना नेत्याची क्लीनचीट

News Desk