HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकार एवढं भिकारी आहे की पादुका नेण्यासाठी ७१ रुपये नाही? – निलेश राणे

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी एकादशीच्या वारीचे रूप बदलले. लाखो भाविकांच्या सोबतीने नाही तर यावेळी तीनही पालख्या एस.टीतून विठुरायाच्या दर्शनासाठी गेल्या. यावर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका केल्या आहेत. नेहमीच वादग्रस्त विधान करणारे भाजपचे नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे.

संत निवृत्तीनाथ यांची यावेळी पालखी बसमधून नेण्यात आली. त्यावेळी निवृत्तीनाथ संस्थान त्रंबकेश्वर यांच्याकडून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने ७१ हजार रुपये घेतले. निवृत्तीनाथांच्या पादुका पंढरपूरला नेण्यासाठी पैसे घेतले, ठाकरे सरकार एवढं भिकारी आहे की त्यांच्याकडे ७१ हजार रुपये नाही? असे त्यांनी ट्विट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड !

News Desk

संजय राऊत म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’मधला तिवारी’, संदीप देशपांडेंचा टोला

News Desk

आठवीत शिकणाऱ्या कबड्डीपटू मुलीची मैदानातच कोयत्याने वार करुन हत्या

News Desk