HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांची केंद्रावर टीका

कर्जत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रात एकाधिकारशाही वाढत असून लोकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा येत आहे, असे पवार म्हणाले. शेतकरी आत्महत्या आणि सरकारची जाहिरातबाजी या विषयांवर भाष्य करत शरद पवार यांनी केंद्र तसेच राज्य सरकारला टोले लगावले. देशात आणि राज्यात चिंता करावी अशी परिस्थिती आहे. देशातील जनतेला मोठी आश्वासने दिली गेली होती. प्रधान सेवक म्हणून काम केले जाईल असे चित्र मांडले गेले होते. मात्र त्यानुसार काही होताना दिसत नसल्याचे पवार म्हणाले. देशातील महागाई कमी न होता ती वाढत आहे आणि याचे कारण म्हणजे चुकीचे अर्थकारण असल्याचे पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही लोकसभेपूर्वी निर्णय घेतला असता तर सुप्रिया सुळेंनाही घरी पाठवले असते !

News Desk

भाजपचे ओळखपत्र दाखवा, मोफत पेट्रोल मिळवा ! शिवसेनेची अनोखी घोषणा

News Desk

नवनिर्वाचित आमदारांना राष्ट्रपती राजवटीची धमकी, राऊतांचा भाजपवर आरोप

News Desk