HW News Marathi
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्तांना दिलासा, योजनांची अंमलबजावणी करण्यास निवडणूक आयोगाची परवानगी

मुंबई | एकीकडे देशात लोकसभा निवडणुकांचे जोरदार वारे वाहत आहेत तर दुसरीकडे राज्यात भीषण दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात सध्या जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. मात्र, लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असल्याने या प्रकरणी मदत करण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आता राज्यातील ही भीषण स्थिती लक्षात घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील दुष्काळी भागात पाणीपुरवठा योजनांचे सर्वेक्षण, मंजुरी आणि योजनांच्या अंमलबजावणीस मंजुरी दिली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझा बाॅडीगार्ड मारहान केली नाही : एकनाथ शिंदे

News Desk

खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीबाबत सचिवस्तरावर समिती स्थापन करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

News Desk

मेळघाटात कुपोषणमुक्तीसाठी ‘मिशन २८’ ठरले प्रभावी

Aprna