HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगोलीत मराठा आंदोलकांनी पेटवली पोलीस गाडी

हिंगोली | हिंगोली येथा मराठा मोर्चेकरी आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. सोमवारी आक्रमक झालेलया आंदोलकांनी न्याय मिळत नाही म्हणून औरंगाबाद येथे गोदावरी पात्रात उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान एका आंदोलकाचा यात मृत्यू देखील झाला. सोमवारी एका आंदोलकाचा मृत्यू झाल्यापासून मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आक्रमक होत हिंगोली येथे मंगळवारी पोलिसांची गाडी पेटवून दिली आहे.

मुंबई वगळता मराठा मोर्चेकऱ्यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मोर्चेकरी आक्रमक होत असून बस, गाड्याची तोडफोड करताना पाहायला मिळत आहेत. काकासाहेब शिंदे यांच्या दुर्देुवी मृत्यूमुळे मराठा समन्वय समितीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याचे पडसाद आज राज्यभर उमटताना दिसत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या दृष्टीने पुढचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे, कोरोना ‘हे’ जागतिक संकट !

swarit

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

Aprna

अडतीस गाव पाणी पुरवठा सौर प्रकल्पामुळे २५ लाखांहून अधिक पैशांची होणार बचत! – छगन भुजबळ

Aprna