HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना काळातील सर्व निर्बंध हटवले, आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई | कोरोना काळात जे निर्बंध लावण्यात आले होते. ते सर्व निर्बंध हटवण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. मास्क घालावे, मात्र त ऐच्छिक असणार आहे असे त्यांनी नमुद केले आहे. मात्र, आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यात आता सर्व सण उत्साहाने साजरा करता येणार असल्याचेही टोपेंनी सांगितले. 

राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत दिली आहे. गुढीपाडव्या आधी सरकारने राज्यातील जनतेला आनंदाची बातमी दिली आहे. जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटले, “आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले ……गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा. रमजान उत्सहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीची नोटीस, चौकशीला हजर राहण्याचे आदेश

News Desk

“वाझेंना नेमकं कोण भेटतं होतं? त्याचा तपास व्हावा”, कॉंग्रेसची मागणी  

News Desk

पालिका आणि बेबी पॅंग्विनच्या कामाबद्दल बोलणारे सेलिब्रिटी पावसाबद्दल काही बोलणार का? नितेश राणेंनी धरलं धारेवर

News Desk