HW News Marathi
महाराष्ट्र

लोकल कधी सुरू होणार? उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न

मुंबई | राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत लोकल सेवा सुरु करण्याबाबत विचारणा केली आहे. अजून किती दिवस लोकल बंद राहणार, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. दरम्यान, लोकल सुरू करण्याबाबत सगळ्यांकडून मागणी होत आहे.

मुंबईतील लोकल सेवा किती काळासाठी बंद असणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयात आज (१० सप्टेंबर) कोविड-१९ या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर येथील उपनगरीय रेल्वे सेवा प्रतिबंधित करण्याच्या किती काळासाठी योजना आहे याबद्दल महाराष्ट्र सरकारला विचारले. वकिलांना मुंबई शहरातील लोकल गाड्या सुरु करण्याची मागणी केली आहे. लोकल सेवेला परवानगी मिळावी या मागणीसाठी न्यायालय याचिका केली आहे. या संबंधित याचिकेवर सुनावणी सुरु झाली आहे. त्यावेळी उच्च न्यायालयाने ही विचारणा केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#SushantSinghRajput – सूत्रधार कोण हे आम्हाला माहितीये, संबंधितांना या कारस्थानाची मोठी किंमत मोजावी लागेल !

News Desk

पुण्यात पोलिसाचा पहिला कोरोना बळी,तर राज्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू

News Desk

“बरळत ‘रा(ह)णे’ तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे”

News Desk