HW News Marathi
मुंबई

मुंबईतून 50 उड्डाणे रद्द

मुंबईत मुसळदार पाऊस पडत असल्याने हवाई वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. विमातळावऱील मुख्य धावपट्टी बंद असल्याने हवाई सेवेचे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे सर्व प्रवाशांना मेसेज आणि इमेल द्वारे वेळेची माहिती देण्यात येत आहे. अशी माहिती इंडिगोकडून देण्यात आली आहे. पावसामुळे 50 उड्डाने रद्द करण्यात आले आहेत.

20 सप्टेंबरचे मुंबईतून किंवा मुंबईत येणा-या इंडिगो विमानाचे तिकीट बुक करणा-या सर्व प्रवाशांना तिकीटाची संपूर्ण रक्कम 100 टक्के पैसे परत करण्यात येतील तसेच प्रवाशांना तिकीटाची तारीख बदलून हवी असेल तर कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे इंडिगोकडून सांगण्यात आले. प्रवासी ऑनलाइनही त्यांचे तिकीट रद्द करु शकतात असे इंडिगोकडून सांगण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुर्ल्याचा हरियाणा वाला लेन परिसर अंधारात

swarit

मुंबईची तुंबई झाल्यास राज्यसरकार जबाबदार

News Desk

धक्कादायक | 5 लाख भारतीयांचा FB डेटा लीक

News Desk