HW News Marathi
मुंबई

मनसे कार्यकर्त्यांकडून गुजराती पाट्यांची तोडफोड

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याच्या मेळाव्यात केंद्र आणि राज्य सरकार विरोधात तोफ डागली. मुंबई-अहमदाबाद हायवेवरील धांबे, दुकाने आणि हॉटेलस गुजराती पाट्यांची मनसैनिकाने तोडफोड केली. वसई आणि पालघर हे जिल्ह्यातील गुजरातमध्ये सामील करण्याचा कट करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. काट्यांनी आणि लोखंडी रॉडने ही दुकाने कार्यकर्त्यांनी फोडली.

गेल्या आठवड्या भरापूर्वी वसई आणि पालघर जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे तर गुजरातमध्ये असल्याचे लिहण्याचे धाडस गुजरती समाजाकडून केले होते. या हावेवरील गुजराती पाट्या असल्याले पाच ते सहा दुकाने मनसे कार्यकर्त्यांनी तोडली.

राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्टाईलने या हायवेवरील गुजराती पाट्यांचे तोडफोड करुन खळळखट्याक केले. ‘२०१९मध्ये भारत ‘मोदी मुक्त’ भातर करण्याची गरज आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आव्हान’ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याच्या मेळाव्यात केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खार रोडवर पूजा अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळला

News Desk

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का नाही?

swarit

1300 मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

swarit