HW News Marathi
मुंबई

मुंबईच्या समुद्रात दररोज मिसळते लाखो लिटर सांडपाणी

मुंबईः महापालिका क्षेत्रात दररोज तयार होणाऱ्या 2.146 दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी जवळपास निम्म्या, म्हणजे १०४८ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते समुद्रात सोडले जाते. कोट्यवधी रुपयांची खैरात करूनही ठोस व कालबद्ध योजना राबवणे पालिकेला शक्य झाले नसल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे.

२०१६ जुलैपासून मुंबईत दररोज तयार होणाऱ्या २१४६ दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी निम्मे सांडपाणी प्रक्रिया न करताच समुद्रात सोडण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. दूषित पाणी समुद्रात जावू नये, यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवण्यात आल्या आहेत. परंतु त्याचा प्रत्यक्षात काहीच फायदा झालेला नसल्याचे कॅगच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतीतील गुंतवणुक वाढवुन शेतक-यांना आत्मनिर्भर करणारा अर्थसंकल्प राज्यमंत्री -सदाभाऊ खोत

News Desk

स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतो हे पहिल्यांदाच कळले !

News Desk

यंदा गणेशोत्सव मंडळांना पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक

News Desk