HW News Marathi
मुंबई

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावपटुंचे हाल-बेहाल

मुंबई: मुंबई मॅरेथॉनला उंदड प्रतिसाद लाभला असला तरी या स्पर्धेत विजयी झालेल्या बहुतांश खेळाडूंना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागल्याचे सांगितले. मॅरेथॉन उशिरा सुरू झाल्याने तसेच उन्हाचा कडाका वाढू लागल्याने अनेक धावपटूंना अपेक्षित यश मिळाले नाही. ज्यांना यश मिळाले त्यांनी तर उघडपणे गैरसोय झाल्याचे सांगितले. तसेच यापुढील मॅरेथॉनमध्ये यंदाच्या चुका टाळण्याचे सूचवले. ४१ किलोमीटरच्या या स्पर्धेसाठी ठिकठिकाणी वळण असल्यामुळे नवख्या धावपटुंना विशेषत: परदेशी धावपटुंना कुठे वळावे किंवा पुढे जाण्याचा नेमका मार्ग कोणता आहे, याचा कल्पना नसल्याने मोठा गोंधळ उडाला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खातूंची कार्यशाळा आता नव्या जागेवर

swarit

पेट्रोल झाले स्वस्त !

News Desk

ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केले, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली

News Desk