HW News Marathi
देश / विदेश

गंगा नदीत नाव उलटली २१ जणांचा मृत्यू तर अनेकजण बेपत्ता

पटना : बिहारची राजधानी पटनामध्ये गंगा नदीत नाव उलटून २१ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण बेपत्ता आहेत नावमध्ये ओव्हरलोड झाल्याने ही घटना घडली आहे अशी माहिती मिळाली . पतंग उत्सव अटोपून येत असताना घटना घडली आहे .

या घटनेनंतर लगेचच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माहिती घेऊन मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे.

नावेत ५० ते ६० जेण होते त्यामुळे ओव्हरलोड झाली यात लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सक्रांति निम्मित जिल्हाप्रशासनाकडून पतंग उत्सव आयोजन करण्यात आले होते .पतंग उत्सव संपल्यानंतर परत येत असताना ही दुर्देवी घटना घडली आहे . यात बेपत्ता असलेल्या प्रवाश्यांचा शोध एसडीआरएफच्या टीमकडून सूरू आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंचे ‘हे’ बळ पुढे त्यांच्याच कामी येईल, मुनगंटीवारांचा टोला 

News Desk

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या ८ खासदारांना सभापती वैंकय्या नायडूंनी केले निलंबित 

News Desk

हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन नगरसेवक अयोध्येत दाखल

News Desk