HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर मागे

दिल्ली: आर्थिक मदत आणि दुष्काळ पॅकेज जाहीर करण्याच्या मागणीसाठी तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचे जंतरमंतरवर सुरू असलेले रात्री उशिरा मागे घेण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. परंतु याकडे सरकराचे व माध्यमांचे लक्ष नव्हते. अखेर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी मूत्र प्राशन केले. त्यानंतर त्यापुढील आक्रमक पावित्रा घेणार होते. त्यापूर्वीच त्यांनी आंदोलन मागे घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पब्जीसह तब्बल ११८ऍप्सवर भारत सरकारने घातली बंदी !

News Desk

‘भारतात सर्व छान चालले आहे,’ ‘हाऊडी मोदी’ला पंतप्रधान मोदींचे उत्तर

News Desk

हिंदूत्व हाच मोदी सरकारचा खरा अजेंडा

News Desk