HW News Marathi
देश / विदेश

पृथ्वीतलावरून मानवाच्या शेवटाची सुरुवात

गेल्या शंभर वर्षात अनेक पृथ्वीवरील दोन हजारांहून अधिक प्राणी नाहीसे झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष शास्रत्रांनी काढला आहे. 1900 ते 2015 या वर्षादरम्यानच्य स्मुक्ष संशोधनामध्ये अनेक प्राणी जगातून नष्ट झाल्याचे दिसून आले आहे. मानवी प्रदूषण, तापमानवाढ आदी कारणे यासाठी जबाबदार आहे. मानवाच्या चुकांमुळे पृथ्वीवरून डायनासॉर हा प्राणी कायमचा नष्ट झाला आहे. आता पुन्हा तिच चूक मानवाकडून घडत आहे. निसर्गाचे संवर्धन होत नसल्याने चिता, जिराफ, वाघ, सिंह यांच्यासह अनेक जीव जंतू पृथ्वीवरून कायमचे नाहीसे होत आहे. पृथ्वी तलावावरून मानवाच्या शेवटाचे हे संकेत असल्याचा दावा शास्रज्ञांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्नीने पतीच्या मृतदेहासोबत दोन दिवस झोपली

News Desk

अरुणाचल प्रदेशातून भारतीय हवाई दलाचे एएन-३२ विमान बेपत्ता

News Desk

“आता मी एकदम ठणठणीत”, डिस्चार्जनंतर गांगुलीची चाहत्यांना साद

News Desk