HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये २४ तासात ५ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | भारताच्या सीमावर दिवसेंदिवस पाकिस्तानच्या घुसखोरी वाढत आहेत. भारतीय लष्कराने रविवारी (२३ सप्टेंबर)ला जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे भारतीय लष्कराने घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. परंतु भारतीय लष्करांनी दहशतवाद्यांचा हा डाव उधळून लावला. सोमवारी लष्कराने आणखी तीन दहशतवाद्यांचा ठार केले आहे. लष्कराने गेल्या २४ तासात ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आहे आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडा सेक्टरमधील तंगधार येथे रविवारी सीमा ओलांडून भारतात घुसण्याचा प्रयत्न करती होते. दहशतवाद्यांचा हा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. काश्मीरमध्ये रविवारपासून ते सोमवारपर्यंत कुपवाडा सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या परिसरात लष्कर दहशतवाद्यांचा लपल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय लष्कर या परिसरात शोध मोहीम सुरू आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्हीच बाबरी मशीद पाडली, हे भाजप हिंमतीने मान्य का करत नाही ?

News Desk

पेट्रोल २१ तर डिझेल १८ पैशांनी स्वस्त

Gauri Tilekar

पुलवामामध्ये २ दहशतवादी ठार

News Desk