HW News Marathi
देश / विदेश

गोव्यामध्ये सूर्यास्तानंतर समुद्रात पोहण्यास बंदी

पणजी दारू प्यायलेल्या अवस्थेत संध्याकाळी समुद्रात पोहण्यास बंदी घालण्याचा विचार गोवा सरकार करत आहे. काही दिवसांपासून समुद्र किणा-यावर पोहताना बुडालेच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे संध्याकाळी पोहण्यास बंदी घालण्याचा विचार सरकार करत आहे. गोव्यातील समुद्रात गेल्या महिण्यात सहाजणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

गोव्याचा नवा पर्यटन मोसम येत्या महिन्यात सुरू होत असतानाच समुद्रात बुडून मृत्यू पावणार्‍या पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने पर्यटन आणि पोलिस यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. गुरुवारी अहमदाबादमधले दोन विद्यार्थी कँडोलिम बीचवर बुडाले, त्याआधी एकच दिवस, वेगवेगळ्या बीचवर दोन पर्यटक बुडाले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांची घरात घुसून दहशतवाद्यांनी केली हत्या

News Desk

“पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यात काय संबंध?”, राहुल गांधींनी जुना फोटो दाखवित केले सवाल

Aprna

भंडारा दुर्घटनाप्रकरणी पीडित कुटुंबांना मोदींकडून प्रत्येकी २ लाख रुपये 

News Desk