HW News Marathi
देश / विदेश

आयआयटी जेईई परीक्षेत महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला

मुंबई | इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेतलेल्या जाणाऱ्या जेईई परीक्षेचा निकाल शुक्रवारी (१४ जून) लागला. यात महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ताने १०० पर्सेंटाई गुणांनी प्रथम क्रमाकं पटकावला आहे. कार्तिकेय हा मूळचा चंद्रपूरचा असून मुंबईत तो जेईईची तयारी करत होता.

तसेच मुलींमधून प्रथम आलेल्या शबनमला ३०८ गुण मिळाले. कौस्तुभ मूळचा इंदूरचा असून सुरत येथून परीक्षा दिली होती. कौस्तुभचा ऑल इंडिया रँक ७ आहे. ऑल इंडिया रँक ३२ असलेला अंकितकुमार मिश्रा कांदिवलीमध्ये राहतो. यंदा जेईईमध्ये पहिल्यांदाच पर्सेंटाईल पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. २७ मे रोजी आयआयटीमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

News Desk

जम्मू-काश्मीरच्या सीमेवर महाराष्ट्रातील एक जवान शहीद

News Desk

Union Budget 2021 |  निर्मला सीतारामण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात

News Desk