HW News Marathi
देश / विदेश

पब्जीसह तब्बल ११८ऍप्सवर भारत सरकारने घातली बंदी !

नवी दिल्ली | भारत-चीन तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर भारत सरकारने टिकटाॅक, शेअरईट सारख्या तब्बल १०० ॲप्सवर भारतात बंदी घातली होती.त्यानंतर अनेकांनी आपली उपजिविकेचे साधन बंद झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली तर काही जणांनी देशाची सुरक्षितता हे प्राधान्य असल्याचं मतं नोंदवलं.मात्र त्यानतंर आता सरकारने अजुन एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

देशातील सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जात असतानाच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. ज्याअंतर्गत PUBG आणि त्यासह इतर ११८ ऍप्सवर बंदी आणण्यात आली आहे.

त्यामुळे पब्जीप्रेमिंना या बातमीने धक्का बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#AyodhyaVerdict : न्यायालयाचा निर्णय कुणाची जीत अथवा हार नसेल, शांतता राखण्याचे आवाहन

News Desk

राष्ट्रपतींच्या भाषणातून गांधी, नेहरू बाद

News Desk

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन

Aprna