HW News Marathi
देश / विदेश

…पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ मुख्यमंत्र्यांना पाठविला संदेश

मुंबई | “तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचलो, यासाठी माझे आभार सांगा,” अशी संतप्त प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.  पंतप्रधानांनी विमानतळावरील अधिकाऱ्यांशी बोलताना म्हटल्याची दावा एएनआयने केला आहे. मोदींची पंजाबमधील फिरोजपूर येथे त्यांची आज (५ जानेवारी) सकाळी प्रचार सभा होणार होती. पंजाबमधील रॅली सुरक्षेच्या कारणास्थव रद्द करण्यात आली. यानंतर मोदी ज्या मार्गाने जाणार होते, त्याच मार्गावर काही शेतकऱ्यांचे आंदोनल सुरू होते. यामुळे मोदींना १५ ते २० मिनिटे उड्डाणपूलावर अकडले होते.  यासाठी भटिंडा येथे पोहोचले असून मोदी हे हुसैनीवालामधून राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होती. परंतु, पंजाबमध्ये पाऊस आणि खराब हवामानामुळे 

मोदी म्हणाले, “तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचलो, यासाठी माझे आभार सांगा.” मोदींचा पंजाब दौरा रद्द झाल्यामुळे त्यांनी हीसंतप्त प्रतिक्रिया दिली. या प्रकरणानंतर केंद्रीय गृहमंत्रालायने प्रतिक्रिया दिली, “पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर चूक झाल्यामुळे ते मागे फिरले. यासंदर्भात पंजाब सरकारने निश्चित कारणे आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले आहे. तसेच पंतप्रधानांचे वेळापत्रक हे दौऱ्याच्या आधीच पंजाब सरकारला कळविले होते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थित ठेवणे गरजेचे होते. परंतु, पंजाब सरकारने रस्त्यांना सुरक्षित आणि वाहतुकीसाठी सुरक्षा असणे गरजेचे होते पण तसे घडले नाही. 

https://twitter.com/ANI/status/1478670179169046528?s=२०

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिनी दूरसंचार उपकरणांच्या वापरावर तात्काळ बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय

News Desk

शपथविधीसाठी स्पष्ट नियमावली ठरवावी, राज्यपालांचे व्यंकय्या नायडूंना पत्र

News Desk

कर्नल पुरोहित जेलमधून बाहेर

News Desk