HW News Marathi
देश / विदेश

जम्मू काश्मीरमधील इंटरनेट बंदीचा सात दिवसांत आढावा घ्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील जनतेला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या सात दिवसात जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट सेवा सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहेत. इंटरनेटचा वापर हा मूलभूत अधिकार आहे, यावरून सर्वोच्च न्यायालायने केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी इंटरने सेवा बंद आहे. त्या ठिकाणचा आढवा घेऊन येथील इंटरनेट बंदी हटविण्याचा आदेश न्यायालायने दिला आहे.

कमल ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील अनेक निर्बंध लागू करण्यात आले. काश्मीरमधील परिस्थिती बिघडू नये, यासाठी हे निर्बंध लागू करण्यात असल्याचे केंद्र सरकारकडू सांगितले आहे. या निर्बंधांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज (१० जानेवार) न्यायालयात सुनावणी झाली.

 

 

नागरिकांच्या जगण्याच्या अधिकाराचे संरक्षण झाले पाहिजे असेही खंडपीठाने म्हटले. इंटरनेट बंदीमुळे प्रसारमाध्यमांच्या अभिव्यक्तीने हनन झाले असल्याचे न्यायालायने म्हटले. राज्यातील रुग्णालये, व्यवसाय आदींसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी इंटरनेट सेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केल्या ‘या’ १२ घोषणा

News Desk

#MahatmaGandhi : जाणून घ्या… महात्मा गांधींविषयी दुर्मिळ माहिती

News Desk

अन्नधान्य उत्पादनात दुपटीने वाढ

News Desk