HW News Marathi
देश / विदेश

कृषी कायदा मागे रद्द करण्याबाबत मोदींची महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली | तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी आज (२४ नोव्हेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत क्रिप्टोकरन्सीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार असून यात तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. मोदींनी १९ नोव्हेंबर रोजी तीन कृषी कायदे मागे घेण्यात आली आहे. हे कृषी कायदे संसदेच्या हवाळी अधिवेशनात रद्द करण्यात येणार असल्याचे मोदींनी म्हटले.

संसदेत जोपर्यंत कृषी कायदे रद्द होत नाही, तोपर्यंत शेतकरी आंदोलन मागे घेणार नाही, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत पण ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर मोदी सरकार झुकले असून आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी कायदा मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या प्रगती पुस्तकामुळे राहुल गांधींवर टिकेची झोड  

swarit

राज्य सरकारला मोठा धक्का! OBC आरक्षणासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk

Unnao Rape : पीडित तरुणींची मृत्यूशी झुंज अपयशी

News Desk