HW News Marathi
व्हिडीओ

अखेर इच्छामरण टळले का?…

जवळजवळ एक महिन्या आगोदर आम्ही HW Marathi न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला मुंबईतील लवाटे जोडप्याची ओळख करून दिली . आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असलेले हे जोडपे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून इच्चमरणाची परवानगी मागत होते. त्यासाठी राष्ट्रपतींना एक पत्रही लिहिले होते. आणि राष्ट्रपतींकडे ३१ मार्च पर्यंतची मुदत मागितली होती .

आज ३१ मार्च आहे आणि लवाटे जोडप्याला राष्ट्रपतींकडून काहीही उत्तर मिळाले नाही पण आता लवाटे जोडप्याने कायदेशीर पद्धतीने लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. HW न्यूजच्या वतीने आम्ही लवाटे जोडप्याला विनंती केली कि त्यांनी आपल्या इच्छामरणाचा निर्णयावर पुनर्विचार करावा, पण एक गोष्ट तर नक्की कि या घटनेने आपल्या सर्वांसमोर पुन्हा एकदा हे स्पष्ट केले आहे कि भारतात आजही कायदा सर्वश्रेष्ठ आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे राज्यातील विरोधी पक्षांचे ‘नेतृत्त्व’?

Arati More

एक राजा बिनडोक, राज्यसभेत कसं पाठवलं हाच प्रश्न! प्रकाश आंबेडकर उदयनराजेंवर बरसले…

News Desk

OBC राजकीय आरक्षण कुणामुळे गेलं? पुढची दिशा काय?

News Desk