HW News Marathi
व्हिडीओ

शेतकऱ्यांनंतर मच्छिमाऱ्यांवर आत्महत्येची वेळ?, भारत जोडो यात्रेतील कोळी बांधव म्हणतात…

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील पदयात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे. सकाळी सहा वाजता ही पदयात्रा सुरु झाली आहे. सव्वा तीन तासांचा पायी प्रवास करून ही यात्रा नायगावमध्ये दाखल झालेली आहे. नायगावमध्ये राहुल गांधी दाखल होताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर नागरिक महिला या ठिकाणी त्यांच्या स्वागताला जमलेल्या होत्या.

#BharatJodoYatra #RahulGandhi #Congress #Fishing #FisherMan #Maharashtra #Nanded #AshokChavan #NanaPatole #Koli #MarathiNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर एक वेळच जेवण मिळणार नाही; Jitendra Awhad यांच मोठं विधान

News Desk

Abdul Sattar Shivsena | शिवसेना राष्ट्रपती राज्यवटीसाठी तयार आहे..अब्दुल सत्तारांचा दावा !

Arati More

पुन्हा धक्का ? काँग्रेसनंतर महाविकासआघाडीतील या पक्षाने दिली स्वबळाची घोषणा !

News Desk