HW News Marathi
व्हिडीओ

Amol Kolhe NCP | महाराजांचे नाव घेऊन ‘या’ सरकारने फसवी कर्जमाफी योजना काढली !

पाच वर्षांपूर्वी सत्तेवर येताना भाजप-शिवसेना सरकारने शिवाजी महाराजांचे नाव घेऊन पारदर्शी कारभार करण्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन पाप करण्याचे काम या सरकारने केले. शिवाजी महाराजांच्या नावाने भाजप-शिवसेना सरकारने फसवी कर्जमाफी योजना काढली. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गोळीबार ! बारामतीत खळबळ…

News Desk

हर्षवर्धन जाधवांच्या साथीने ‘ईशा झा’ राजकारणात ? कन्नडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

News Desk

Maratha Reservation | लवकर निर्णय घ्या,नाहीतर आत्महत्या करू !,मराठा विद्यार्थ्यांची सरकारला चेतावणी.

News Desk