HW News Marathi
व्हिडीओ

लोकं तुमचे हाल केल्याशिवाय राहणार नाहीत!

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी,अधिकारी,अभियंता हे आज पासून दोन दिवसीय देशव्यापी संपावर गेले आहे.यावर भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी अमरावतीत प्रतिक्रिया दिली,विज महावितरण कंपनीच खासगीकरन होत असल्याने वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः यावर पाऊल उचलले पाहिजे व महावितरणच खासगीकरणं होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली, संप चिघडण्यापूर्वी यावर तोडगा काढवा कारण वीज बंद झाली तर शेतकऱ्यांचे ओलित थांबतील व विद्यार्थ्यांचे हाल होतील तर राज्य सरकार शेतकरी व गोरगरिबांचे दुष्मन आहे अशी टीकाही बोंडे यांनी केली.

#SharadPawar #AnilBonde #UddhavThackeray #Mahavitran #AjitPawar #BJP #ShivSena #NCP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘देश खड्ड्यात जातोय..’, अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून Sanjay Raut यांनी डिवचलं

News Desk

Santosh Bangar शिंदे गटात कसे आले? खुद्द एकनाथ शिंदेंनीच सांगितली Inside Story…

News Desk

Elections 2019 | शीला दीक्षित,मनेका गांधी,गौतम गंभीरसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Atul Chavan