HW News Marathi
व्हिडीओ

राज्यातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये न्यायचा तर डाव नाही ना? Shelar यांच्या सवालावर Malik यांचा पलटवार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आपल्या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यात मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. या दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली. त्याचबरोबर ममता यांनी मुंबईतील उद्योगपतींच्याही भेटीगाठी घेतल्या आहेत. ममता यांनी घेतलेल्या उद्योगपतींच्या भेटीगाठीवरुन भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज्यातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये न्यायचा तर डाव नाही ना? असा सवाल त्यांनी केलाय. शेलारांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

#AshishShelar #NawabMalik #MamataBanerjee #Mumbai #business #gujrat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर इच्छामरण टळले का?…

News Desk

मी आणि फडणवीस यापुढेही भेटत राहणार – संजय राऊत

News Desk

आम्ही कोणाला घाबरत नाही,जशाच तसे उत्तर आम्हीही देऊ शकतो! – Devendra Fadnavis

News Desk