HW News Marathi
व्हिडीओ

Central Government विरुद्ध State Government वादात यंत्रणांचा नाहक बळी जातोय का ?

महाविकास आघाडिच्या सत्ता स्थापनेपासून ते अगदी आजपर्यंत विरोधी पक्षाकडून राज्य सरकारला जेरीस आणण्याचे काही ना काही प्रयत्न होतंच असतात. मग हल्लीची काही प्रकरणं बघितली तर कंगना रनौत ते नारायण राणे आणि आता किरीट सोमय्या …या सगळ्या घटनानंनी महाराष्ट्रातलं राजकारण अक्षरश: ढवळून निघालं. महाविकास आघाडी सरकार बरखास्त व्हावं म्हणून विरोधी पक्षाकडून जे काही आरोप आणि कुरघोड्या करण्यात आल्या आणि त्यावर प्रतिउत्तर म्हणून राज्य सरकार कडून ज्या कारवाया करण्यात आल्या

#StateGovernment #CentralGovernment #KanganaRanaut #bjp #Maharashtra #Mahavikasaghadi #CBI #ED

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र सरकार आणि CBI प्रमुख सुबोध जयस्वाल यांच्यातला नेमका वाद काय?

News Desk

26 वर्षांपासून बाप्पाचा Manmad-Kurla प्रवास, यंदाही थाटात Godavari Express मध्ये विराजमान

News Desk

४ शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू! दुर्घटनेच्या कारणावरून Munde भावा-बहिणीत पुन्हा जुंपली

News Desk