HW News Marathi
व्हिडीओ

देशाला फसवले कुणी सरकार की सर्वोच्च न्यायालय? उध्दव ठाकरेंचा सवाल

राफेल करारावरुन शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून मोदी सरकारवर सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडले आहे. ”बोफोर्स प्रकरणात सुरुवातीस लपवाछपवी झाली व नंतर सगळ्याच नाड्या सुटल्या. राफेलबाबत नेमके तेच घडतेय. मुळात या प्रकरणास ‘नाडी’च नसल्याने एका हाताने कमरेवरचे सांभाळीत दुसर्‍या हाताने लढण्याचे अवसान आणले जात आहे, पण त्या फंदात कमरेवरचे सुटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमच्यात दुध-साखरेची गोडी! #MVA सरकारबाबत Aaditya Thackeray यांचं विधान

News Desk

अशी आहे शिक्षक-पदवीधर निवडणुकीची चुरस; कोण मारणार बाजी?

Manasi Devkar

Shinde गटाचे गटनेता Kesarkar यांनी Raut यांच्या ‘या’ वक्तव्याला दिले प्रतिउत्तर

News Desk