HW News Marathi
व्हिडीओ

लखीमपुर घटना दुर्दैवी पण महाराष्ट्रात लक्ष द्या Devendra Fadnavis यांची Thackeray सरकारकडे मागणी!

लखीमपूर खेरी येथील घटनेत शेतकऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने खेद व्यक्त करण्याचा ठराव केला. यावेळी मंत्रिमंडळाने दोन मिनिटे उभे राहून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देखील वाहिली. यासंदर्भात आता विरोधी पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. खेद करणं ठीक आहे पण त्यासोबतच शेतकऱ्यांचा विचार करणं देखील महत्वाच आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे जो शेतकरी आक्रोश आहे त्याचा आधी विचार या सरकारने केला असता तर आपण म्हणू शकलो असतो की हे सरकार शेतकऱ्यांचे कैवारी आहे. शेतकऱ्यांसाठी कुठलाही विचार न करता अशा प्रकारचा प्रस्ताव पास करणे म्हणजेच केवळ औसरवादीता आहे, यात केवळ राजकीय वास असल्याची टीका आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

#DevendraFadnavis #UddhavThackeray #LakhimpurKheriViolence #Lakhimpur #BJP #MVA #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नॉनव्हेज खाल्ल्याने Sharad Pawar यांनी दगडूशेठ मंदिरात जाण्याचे टाळले

News Desk

सोशल मीडिया केंद्र सरकारच्या दबावाखाली आहे! – Sanjay Raut

News Desk

‘धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता’ शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया!

News Desk