HW News Marathi
व्हिडीओ

Farmer suicides increased 91% in Maharashtra | ४३% पिडित शेतकरी कुटुंबाला मदत नाहीच

गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातील अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणात गाजल्या त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, खरतर ही एक अत्यंत दुखाची आणि दुर्दैवाची बाब आहे. सपन्नतेचा वारसा जपणाऱ्या आपल्या या महाराष्ट्राती बळिराज्याची अशी अवस्था असावी. गेल्या चार वर्षाच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांच प्रमाण मोठ्या प्रमाण वाढल्याच समोर आलयं. माहीतीच्या अधिकारातून यांसंदर्भातील धक्कादायक अशी माहीती समोर आली आहे. मुंबईतील एक आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहीती अधिकाराच्या अंतर्गत ही माहीती समोर आणली आहे. ज्यामध्ये ,धक्कादायक बाब समोर आली आहे. #Farmer, #maharashtra, #farmer’ssuiciedes, #RTI

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकल प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी “सेफ्टी सेन्सर”

News Desk

सावरकरांवर बोलायची लायकी आहे का राज ठाकरेंनी राहुल गांधींना सुनावलं

News Desk

बुलढाण्यातील तिन्ही संजय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या परीक्षेत फेल

News Desk