HW News Marathi
व्हिडीओ

Jammu And Kashmir | काश्मीरमधून ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर काय परिणाम होणार ?

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या वेगवान घडामोडींनतर आज गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत जम्मू-काश्मीरसंदर्भात निवेदन सादर केले आहे. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याची ऐतिहासिक घोषणा केली. त्याचसोबत जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना करण्याबाबतचा प्रस्तावही अमित शाह यांनी यावेळी मांडला आहे. मोदी सरकारच्या एकूण ४ मोठ्या निर्णयांबाबत आज अमित शाह यांनी राज्यसभेत निवेदन दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना अपडेट – मुंबईत ३० एप्रिलपर्यंत ४२ हजार रूग्ण तर १५ मेपर्यंत ६ लाखांपेक्षा जास्त आकडा जाऊ शकतो?

Arati More

Modi Vs Maharashtra Congress | कोरोनाबाबत मोदींच्या ‘त्या’ गंभीर आरोपानंतर Congress नेत्यांचा संताप

News Desk

Aditya Thackeray | ही माझ्यासाठी तीर्थयात्रा, आदित्य ठाकरेंची धान्याने तुला !

Arati More