HW News Marathi
व्हिडीओ

राज्यपालांना हटवण्यासाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर थेट राष्ट्रपती यांच्याकडे प्रस्ताव पाठविला जात आहे. पंतप्रधानांना पत्र लिहून राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी केली जात आहे. मात्र, हा वाद केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतरही राज्यात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर केरळच्या मंत्रीमंडळाने मोठा निर्णय घेतला असून महाराष्ट्रात देखील सूचक संकेत दिले जात आहेत. कारण प्रथमच भाजपने राज्यपालांकडून चूकच झाल्याचं म्हटलंय.

#BhagatSinghKoshyari #Kerala #Maharashtra #GovernorVsGovernment #CabinetMeeting #KeralaCabinet #KeralaGovernment #PMNarendraModi #Controversy #Maharashtra #PinarayiVijayan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संप काळातील ST कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच; तर Gunaratna Sadavarte यांच्या अडचणीतही वाढ

News Desk

जामीन मंजूर झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचे वकील विशाल भानुशाली यांची प्रतिक्रिया

Chetan Kirdat

“राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा”, Dhananjay Munde यांची मागणी

News Desk